ओबीसींचे राजकीय अस्तित्व धोक्यात, जनगणनेत स्वतंत्र कॉलम नाही; नवनाथ वाघमारेंचे चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप
2026-07-08 2 Dailymotion
राज्यात ओबीसी समाजाचे 12 मंत्री असतानाही आरक्षण, जनगणनेच्या प्रश्नावर कोणीही ठाम भूमिका घेत नसल्याची टीका करत, ओबीसींनी आता जागृत होण्याची गरज असल्याचं नवनाथा वाघमारे म्हणाले.