'ऑपरेशन टायगर भाजपामुळं घडलं नाही, तर उद्धव ठाकरेंच्या कर्माचं फलित!'- रामदास आठवलेंचा थेट निशाणा
2026-07-12 1 Dailymotion
रामदास आठवले यांनी 'ऑपरेशन टायगर'वरून ठाकरेंवर टीका केली. तसंच शरद पवारांनी आपला सल्ला मानला असता तर ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती झाले असते, असा दावा केला.