महाराष्ट्रात पावसाने ओढ का दिली आहे? जुलै महिन्याच्या सुरुवातीला धुवांधार पाऊस झाल्यानंतर आता अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस गायब झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सध्या कोणतीही कमी दाबाची प्रणाली सक्रिय नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, २० जुलैंनंतर बंगालच्या उपसागरात नवीन प्रणाली तयार होण्याची शक्यता असून पावसाचा जोर वाढू शकतो. या व्हिडिओमध्ये पहा कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट आहे आणि पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार. <br /><br />#MaharashtraRain #WeatherUpdate #Monsoon2026 #RainForecast #MarathiNews #Lokmat #RainAlert #MumbaiRain #VidarbhaRain #MarathwadaRain #WeatherReport #HeavyRain #IMDUpdate #MaharashtraWeather #MonsoonUpdate
