शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीत 48 हजार कोटींचा मोठा 'घोटाळा'; राजू शेट्टींचा सरकारवर खळबळजनक आरोप
2026-07-15 4 Dailymotion
राजू शेट्टींनी 48 हजार कोटींच्या कृषी पंप वीज बिल थकबाकी माफीचा दावा बोगस ठरवत महावितरणची चोरी शेतकऱ्यांच्या माथी मारून हा आकडा फुगवल्याचा आरोप केला.